🌟वाल्मिकी आर्मीने निवेदनाद्वारे केली आरोपींवर कठोर कारवाईची मागणी🌟 महाराष्ट्र राज्यात वाल्मिकी समाजातील दोन युवकांची अमानुषपणे निर्घृण हत्या केल्याच्या दोन घटना घडल्याचे उघडकीस आले असून यात बिड येथील यश ढाका व लासलगाव रेल्वे स्थानक येथील कुंदन चावरीया या दोन युवकांच्या हत्येचा समावेश आहे या दोन्ही घटनांचा आज मंगळवार दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी वाल्मिकी आर्मीच्या वतीने पुर्णा पोलिस स्थानकांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून जाहीर निषेध करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्…
💥रेल्वे प्रवासी सेनेच्या बहाद्दरांच्या असंख्य कर्तृत्वात आणखी एका कौतुकास्पद कर्तृत्वाची भर💥 औरंगाबाद ( 1 ऑगस्ट 21) ; नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसने औरंगाबाद येथून लासूर असा प्रवास करणाऱ्या सौ.भाग्यश्री कुलकर्णी या महिला प्रवासी लासूर येथे उतरल्या तपोवन एक्सप्रेस लासूर हुन मुंबई कडे निघून गेली तपोवन एक्सप्रेसच्या डि-३ मधील ४९ क्रमांकाच्या सीटच्या खिडकी वरील हुकास बॅग (मंगळा गौर) साठी खरेदी व मौल्यवान वस्तू सह विसरून तशीच राहिली दरम्यान या बॅग विषयी माहिती सौ भाग्यश्री यांनी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना बॅग वर्णन व सामायन वि…
💥शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता परिस्थिती पचवून, परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा खरा श्रीमंत💥 😢😢😢😢😢😢😢 शाळेने पत्रक काढलं,'; यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायचीबी आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात. गरीब मुलग…
💥मानवी संसाधनांच्या अतिरेकीपणामुळे ग्लोबल वार्मिंग,विविध रोग, नैसर्गिक आपत्ती,तापमानात वाढ आदी समस्या मानवाला भेडसावताय💥 जागतिक निसर्ग संवर्धन दिन हा निरोगी वातावरण हा स्थिर आणि निरोगी मानवी समाजाचा पाया आहे हे दाखवून देण्यासाठी साजरा केला जातो तसेच हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जसे कि प्राणी आणि झाडे हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे संरक्षण करणे हा आहे. दरवर्षी २८ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो आजची जागतिक स्तिथी बघता तरी मानव जातीने नैसर्गिक संसाधने जपून वापरायलाच हवीत आज आपण ही संसाधने …
💥परंडा तालुक्यातील जेकटेवाडीतील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी💥 उस्मानाबाद (प्रतिनीधी) :- दर महिना लाखांची हप्ता रुपी लाच - भूमच्या उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकरसह एकजण अटकेत विना कारवाई वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी घेतली लाच, मोठा मासा जाळ्यात भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह एका जणाला उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने कारवाई करीत अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली हो…
💥नव्या शिवभोजन वाहनाचे लोकार्पण जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांच्या हस्ते अभिनय टॉकीज समोर करण्यात आले💥 संभाजीनगर /औरंगाबाद (दि.२७ जुलै २०२१) - कोविड च्या काळात गोरगरिबांना पोटभर जेवण मिळावे या उदात्त हेतूने शिवभोजनाची सुरुवात करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अत्याधुनिक सुविधा असलेल्या नव्या शिवभोजन वाहनाचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते अभिनय टॉकीज समोर करण्यात आले या कार्यक्रमांचे आयोजक शिवसेना उपशहरप्रमुख राजेद्र दानवे, रवींद्र लोढा होते.…
💥ज्योतिनगर येथील रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते💥 ✍️ मोहन चौकेकर संभाजीनगर (दि.२७ जुलै २०२१) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५४ लक्ष रुपय निधीतून सह्याद्री कॉर्नर ते विश्वरूप हॉल दरम्यान असलेल्या सिमेंट कॉंक्रेटिकरण रस्त्याचे लोकार्पण माझ्या हस्ते झाले याचा मनस्वी आनंद होत असून पुढील वर्षी आणखी १ कोटी रुपयांची तरतूद करून विकास निधी ज्योतिनगर वार्डसाठी आणेल असे अभिवचन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी दिले. ज्योतिनगर येथील रस्त्याच्या लोकार्प…
💥यावेळी पुज्य भदंन्त डॉ.उपगुप्त महाथेरो व भंन्ते पय्यावंश यांची प्रमुख उपस्थिती होती💥 पुर्णा (दि.२७ जुलै २०२१) - शहरातील नालंदा नगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर सभागृहात आज मंगळवार दि.२७ जुलै २०२१ बुध्द आणि धम्म ग्रंथाच्या वाचनास नालंदा जय भिम मंडळाचे अध्यक्ष पि.एम.बागुल यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आली. यावेळी पुज्य भदंन्त डॉ.उपगुप्त महाथेरो व भंन्ते पय्यावंश व नगरसेवक विरेश कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती बुध्द आणि धम्म ग्रंथाचे वाचन यशवंत लांबसोंगे हे करणार आहेत यावेळी लक्ष्मीकांत शिंदे,टि.एन.आडेकर,बि.आर.बोधक,मारोती खिल्लारे,उत्तम हाता…
💥जिल्ह्यात सध्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठी पुरेशा लसी उपलब्ध - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आहेर यांनी सांगितले ✍️फुलचंद भगत वाशिम, दि. २७ : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरु आहे. याकरिता कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून देण्यात आल्या असून दोन्ही लसी सुरक्षित आहेत. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस २८ दिवसानंतर, तसेच कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनी दिला जातो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. तरी पात्र व्यक्तींनी …
💥जिल्ह्यात आज मंगळवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही💥 परभणी (दि.२७ जुलै २०२१) - परभणी जिल्हात आज मंगळवार दि.२७ जुलै २०२१ रोजी केवळ १ कोरोनाबाधीत रुग्ण आढळला असून जिल्ह्यात आज मंगळवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान जिल्ह्यात आज मंगळवार दि.२७ जुलै २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात ४९ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असून रुग्णालयात उपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या १० कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत ५११६१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४९…
💥राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा💥 ✍️ मोहन चौकेकर राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील परिस्थिती बिकट बनली होती नागरिकांच्या घरांचं, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले आहे. या नागरिकांना तातडीची मदत सरकारन जाहीर केली आहे. ज्या नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत सरकारने जाहीर केली आहे तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजारांची मदत जाहीर केली आहे राज्याचे मदत आणि पुनर्वस…
💥गावकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे💥 पूर्णा (दि.२७ जुलै २०२१) - तालुक्यातील सुहागण येथे आज दिनांक 27 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता गावात एक झाड एक उपक्रम राबविण्यात आला मुंबई येथील जनस्वराज्यचे अध्यक्ष राम राजे भोसले यांनी तीस झाडे दिले तसेच आनंद बुचाले यांनी दहा झाडे दिले गावात घर परत एक झाड लावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे यावेळी एकनाथ भोसले सो धुरपदाबाई भोसले पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दौलत भोसले ग्रामपंचायत सदस्य माऊली भोसले मनसे तालुकाप्रमुख आनंद बुचाले गुणाजी भोसले गोविंद भोसले सुरेश भोसले संदीप भोसले नामदेव भो…
💥कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा💥 ✍️ फुलचंद भगत वाशिम, दि. २७ : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस ही प्रभावी उपाय आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यातील पात्र नागरिकांचे लसीकरण अधिक गतीने करणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरण मोहीम ‘मिशन मोड’वर राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने आज, २७ जुलै रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य…
💥अव्वल दर्जाचा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार संस्थाध्यक्ष दिपक देशमाने यांनी स्वीकारला💥 ✍️ मोहन चौकेकर चिखली : आर्थिक क्षेत्राला बळकटी देत मागील १८ वर्षापासून सातत्याने ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व अल्पावधीत सर्व आधुनिक सेवा सुविधायुक्त श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेला शनिवार दि. २४ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्यामार्फत दिला जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या दीपस्तंभ पुरस्काराने महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींच्या हस्ते मोठ्या थाटामाटात शिर्…
💥या युद्धात सुमारे 2 लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला होता. तर सुमारे 527 सैनिक हुतात्मा झाले💥 ✍️ मोहन चौकेकर 🇮🇳 26 जुलै याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. म्हणूनच भारतीय सैन्यासाठी शौर्याचा हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची वीर कहाणी आज जाणून घेऊयात... 🇮🇳 भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिलचे युद्ध 1999 मध्ये झाले होते. या युद्धाची सुरुवात 8 मे 1999 रोजी पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मिरी अतिरेकी कारगिलच्या शिखरांवर दिसले आणि झाली होती कारगिलमध्ये घुसखोर घुसल्याची माहिती सर्वप्रथम त…
💥जखमी युवकास रेल्वे प्रवासी सेनेच्या बहाद्दर टिमने बैलगाडीत टाकून तात्काळ हायवेवर आणून उपचारासाठी पोहोचवले रुग्णालयात💥 औरंगाबाद (दि.२६ जुलै २०२१) - मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस या प्रवासी रेल्वे गाडीतून आपल्या कुटुंबासह प्रवास करणारा एक २६ वर्षीय युवक डि-८ या क्रमाकांच्या कोचमधून धावत्या गाडीतून ८३/५-६ किलोमीटर या ठिकाणी पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवार दि.२६ जुलै २०२१ रोजी सायं.०४-३० वाजेच्या सुमारास लासूर ते पोटून रेल्वे स्थानका सदरील घटना घडली या घटनेची माहिती समजताच रेल्वे प्रवासी सेनेच्या बहाद्दर टिमने तात्काळ बैलगाडीने…
💥जिल्ह्यात आज सोमवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही💥 परभणी (दि.२६ जुलै २०२१) - परभणी जिल्हात आज सोमवार दि.२६ जुलै २०२१ रोजी केवळ २ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज सोमवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान जिल्ह्यात आज सोमवार दि.२६ जुलै २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात ५८ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असून रुग्णालयात उपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या १४ कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत ५११६० कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४९८१७…
💥जिल्ह्यातील मानवत पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक रमेश स्वामी यांचीही पोलिस नियंत्रण कक्षात रवानगी💥 परभणी (दि.२६ जुलै २०२१) - पूर्णा येथील प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड व मानवत पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रमेश स्वामी यांची पोलिस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या बदलीमागील कारण काय हे मात्र कळाले नाही. अलिकडेच सेलू येथील पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनाही पोलिस नियंत्रण कक्षात हलविण्यात आले होते. त्याआधी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलाबराव बाचेवाड यांनाही पोलिस नियंत्रण कक्षात हलविण्यात आले. जिल…
💥जुनी इमारत करणार जमीनदोस्त : विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांची माहिती सखाराम बोबडे यांनी केला होता पाठपुरावा💥 प्रतिनिधी मोडकळीस आलेली गंगाखेड बसस्थानकाची जुनी इमारत पाडत त्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशासाठी तात्पुरता प्रवासी निवारा उभारण्यासाठी येत्या आठ दिवसात निविदा काढणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिल्याची माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली. गंगाखेड येथील बसस्थानकाची इमारत पाडून टाकावी अथवा तिचा वापर करू नये असा अह…
💥यावेळी शहिदांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी केलेल्या त्याग सेवा समर्पणाची माहिती देण्यात आली💥 पुर्णा ; तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी या ठिकाणी आज सोमवार दि.२६ जुलै २०२१ रोजी कारगिल विजय दिनानिमित्त या युद्धामध्ये शहीद झालेल्या शूर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . मुख्याध्यापक डी .सी,डुकरे ज्येष्ठ शिक्षकबी.एन.बेदरे,आर.आय.शेख,एस.टी.महाजन, एस.आर.सोळंके,एस.आर.मोरे,चंद्रकांत कुलकर्णी, एम .बी .शेख, विनायक दुधाटे, शिक्षकेतर कर्मचारी नम्रता राठोड, तुकाराम साखरे, गंगाधर अंबुरे आदींची …