🌟वाल्मिकी आर्मीने निवेदनाद्वारे केली आरोपींवर कठोर कारवाईची मागणी🌟 महाराष्ट्र राज्यात वाल्मिकी समाजातील दोन युवकांची अमानुषपणे निर्घृण हत्या केल्याच्या दोन घटना घडल्याचे उघडकीस आले असून यात बिड येथील यश ढाका व लासलगाव रेल्वे स्थानक येथील कुंदन चावरीया या दोन युवकांच्या हत्येचा समावेश आहे या दोन्ही घटनांचा आज मंगळवार दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी वाल्मिकी आर्मीच्या वतीने पुर्णा पोलिस स्थानकांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून जाहीर निषेध करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्…
💥रेल्वे प्रवासी सेनेच्या बहाद्दरांच्या असंख्य कर्तृत्वात आणखी एका कौतुकास्पद कर्तृत्वाची भर💥 औरंगाबाद ( 1 ऑगस्ट 21) ; नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसने औरंगाबाद येथून लासूर असा प्रवास करणाऱ्या सौ.भाग्यश्री कुलकर्णी या महिला प्रवासी लासूर येथे उतरल्या तपोवन एक्सप्रेस लासूर हुन मुंबई कडे निघून गेली तपोवन एक्सप्रेसच्या डि-३ मधील ४९ क्रमांकाच्या सीटच्या खिडकी वरील हुकास बॅग (मंगळा गौर) साठी खरेदी व मौल्यवान वस्तू सह विसरून तशीच राहिली दरम्यान या बॅग विषयी माहिती सौ भाग्यश्री यांनी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना बॅग वर्णन व सामायन वि…
💥शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता परिस्थिती पचवून, परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा खरा श्रीमंत💥 😢😢😢😢😢😢😢 शाळेने पत्रक काढलं,'; यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायचीबी आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात. गरीब मुलग…
💥मानवी संसाधनांच्या अतिरेकीपणामुळे ग्लोबल वार्मिंग,विविध रोग, नैसर्गिक आपत्ती,तापमानात वाढ आदी समस्या मानवाला भेडसावताय💥 जागतिक निसर्ग संवर्धन दिन हा निरोगी वातावरण हा स्थिर आणि निरोगी मानवी समाजाचा पाया आहे हे दाखवून देण्यासाठी साजरा केला जातो तसेच हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जसे कि प्राणी आणि झाडे हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे संरक्षण करणे हा आहे. दरवर्षी २८ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो आजची जागतिक स्तिथी बघता तरी मानव जातीने नैसर्गिक संसाधने जपून वापरायलाच हवीत आज आपण ही संसाधने …
💥परंडा तालुक्यातील जेकटेवाडीतील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी💥 उस्मानाबाद (प्रतिनीधी) :- दर महिना लाखांची हप्ता रुपी लाच - भूमच्या उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकरसह एकजण अटकेत विना कारवाई वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी घेतली लाच, मोठा मासा जाळ्यात भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह एका जणाला उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने कारवाई करीत अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली हो…
💥नव्या शिवभोजन वाहनाचे लोकार्पण जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांच्या हस्ते अभिनय टॉकीज समोर करण्यात आले💥 संभाजीनगर /औरंगाबाद (दि.२७ जुलै २०२१) - कोविड च्या काळात गोरगरिबांना पोटभर जेवण मिळावे या उदात्त हेतूने शिवभोजनाची सुरुवात करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अत्याधुनिक सुविधा असलेल्या नव्या शिवभोजन वाहनाचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते अभिनय टॉकीज समोर करण्यात आले या कार्यक्रमांचे आयोजक शिवसेना उपशहरप्रमुख राजेद्र दानवे, रवींद्र लोढा होते.…
💥ज्योतिनगर येथील रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते💥 ✍️ मोहन चौकेकर संभाजीनगर (दि.२७ जुलै २०२१) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५४ लक्ष रुपय निधीतून सह्याद्री कॉर्नर ते विश्वरूप हॉल दरम्यान असलेल्या सिमेंट कॉंक्रेटिकरण रस्त्याचे लोकार्पण माझ्या हस्ते झाले याचा मनस्वी आनंद होत असून पुढील वर्षी आणखी १ कोटी रुपयांची तरतूद करून विकास निधी ज्योतिनगर वार्डसाठी आणेल असे अभिवचन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी दिले. ज्योतिनगर येथील रस्त्याच्या लोकार्प…