🌟लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान.....!


🌟पहा तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी🌟

मुंबई (दि.०७ मे २०२४) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात  दुपारी ३ वाजेपर्यंत  सरासरी  ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.

        तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

लातूर - ४४.४८ टक्के

सांगली - ४१.३० टक्के

बारामती - ३४.९६ टक्के

हातकणंगले - ४९.९४ टक्के

कोल्हापूर - ५१.५१ टक्के

माढा - ३९.११  टक्के

उस्मानाबाद - ४०.९२ टक्के

रायगड - ४१.४३  टक्के

रत्नागिरी –सिंधुदूर्ग - ४४.७३  टक्के

सातारा -  ४३.८३ टक्के

सोलापूर - ३९.५४ टक्के

***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या