🌟लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान....!


🌟दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी🌟

मुंबई (दि.२६ एप्रिल) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

* दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

वर्धा - ४५.९५ टक्के

अकोला -४२.६९ टक्के

अमरावती - ४३.७६ टक्के

बुलढाणा -  ४१.६६  टक्के

हिंगोली -  ४०.५० टक्के

नांदेड -  ४२.४२ टक्के

परभणी -४४.४९ टक्के

यवतमाळ - वाशिम -४२.५५ टक्के

                 ***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या