📃 राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत येत्या जागतिक महिला दिनापासून💥
💰 म्हणजे ८ मार्च पासून महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे, याअंतर्गत अनेक बदल पहायला मिळतील असे - असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले
💥जाणून घ्या याविषयी सविस्तर ?
● त्यांनी सांगितले याअंतर्गत महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी शेत जमिनीवर म्हणजे ७/१२ वर पती व पत्नीचे नाव लावणे
● घर दोघांचे योजनेअंतर्गत नमुना क्रमांक 8 वर पतीपत्नीचे नाव लावण्यात येईल.म्हणजे याअंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव लावणे, मशेरीमुक्ती, तपकीर मुक्ती आदीबाबत जनजागृती करणे, महिलांचे उपजिविकेचे स्त्रोत वाढविणे
● तसेच महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत
● त्यांनी सांगितले या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत
● राज्यातील सात बाऱ्यावर - पतीसोबत पत्नीचेही नाव असेल , हि माहिती नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण थोडा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा
0 टिप्पण्या