🌟अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी याचिका फेटाळल्याने खा.राहुल गांधी यांना दिलासा🌟
अलाहाबाद : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने काल सोमवार दि.०५ मे २०२५ रोजी फेटाळल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे तसेच राहुल गांधींच्या नागरिकत्वाला आव्हान देण्यासाठी इतर कायदेशीर पर्याय शोधा असेही न्यायालयाने म्हटले आहे.
0 टिप्पण्या