🌟 प्रशासनातील मनुष्यबळ अधिक तंत्र कुशल, गतिमान होण्यासाठी मंत्रालयात 'टेक वारी'चे आयोजन 🌟
मुंबई :"माऊली...माऊली..."च्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या नादात आणि हरिभक्तीच्या भक्तीरसात न्हालेल्या वातावरणात मंत्रालयात पार पडलेल्या "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" या अनोख्या उपक्रमाचा सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप झाला.
राज्याचे प्रशासनातील मनुष्यबळ अधिक तंत्र कुशल, गतिमान होण्यासाठी मंत्रालय व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ५ ते ९ मे दरम्यान सामान्य प्रशासन विभागामार्फत टेक वारी आयोजन होते.....
0 टिप्पण्या