🌟शाखा व्यवस्थापक डि.एस.कदम यांनी योग्य नियोजन केल्याने बँकेने केली उत्तुंग कामगिरी🌟
बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गावोगावी ग्रामीण भागात जाऊन जवळपास खातेदारांना एटीएम चे वाटप केले आहे.तसेच ग्राहकांना उत्तम सेवा बँकेच्यावतीने देण्यात येत आहे.नुकताच आलेला विमा वाटपाचे गावनिहाय नियोजन करून खातेदारांना होणारा त्रास कमी होण्यासाठी शाखाधिकारी डी एस कदम हे प्रयत्नशील आहेत.बँकेवर ग्राहकांचा असलेला विश्वास कायम रहावा यासाठी बँकेचे सर्व कर्मचारी,शाखाधिकारी कदम,वरिष्ठ अधिकारी सतत प्रयत्नशील असलेले दिसतात.....
0 टिप्पण्या