🌟दहशतवादी हल्ल्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्यांना परभणीकरांनी दिला आश्रूनयनांनी भावपूर्ण निरोप🌟
अक्षरशः भिकेला लागलेल्या शेजारील पाकीस्तान देश आणि त्यांना देशातून समर्थन देणारे देशद्रोही,धर्मद्रोही यांनी शांत, समृद्ध आणि विकसित होत चाललेल्या भारत भूमीचा अखंड भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरला अशांत करून भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी धार्मिक आतंकवाद्यांच्या सहाय्याने जे अघोषित "धर्मयुद्ध" भारत मातेच्या सुपुत्रांचा बळी घेऊन सुरू केले आहे. त्या देशातील व देशाबाहेरील सर्व आतंकवाद्यांना करारा जवाब मिलेगा असा संतप्त संकल्प देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.
परभणीकरांच्या वतीने आज गुरुवारी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना परभणी येथे श्रध्दांजली वाहण्यात आली तसेच हे नृशंन्स हत्याकांड घडवून आणणाऱ्या पाकिस्थान व दहशतवाद्यांचा देखील निषेध नोंदवण्यात आला.....
0 टिप्पण्या