🌟 राज्यातील तिर्थक्षेत्र पंढरपूरसह अक्कलकोट शहरांचा नियोजनबद्ध विकास होणार....!

 


🌟पाच नगर रचना योजनांना विधान परिषदेत मंजुरी देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली🌟


मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील तिर्थक्षेत्र पंढरपूर व अक्कलकोट शहरांचा नियोजनबद्ध विकास होणार असून ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना काल बुधवार दि.२६ मार्च रोजी विधान परिषदेत मंजुरी देण्यात आल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

राज्यातील विक्रमगड, पोलादपूर, जव्हार, तलासरी, मोखाडा, नांदुरा, तळा, कळंब, भूम, अक्कलकोट, औंढा नागनाथ, कन्नड, बोदवड, सेनगाव, कळमनूरी, हदगाव, शेंदुर्णी राजगुरुनगर, पाचगणी, बुलढाणा, वाडा, मानोरा, भूम, अंमळनेर, मोर्शी, छत्रपती संभाजीनगर, उरळी देवाची, उमरेड, बार्शीटाकळी, किनवट, किल्ले धारूर, वसमतनगर, चंदगड, मैंदर्गी, फुलंब्री, होळकरवाडी, महाबळेश्वर, मोहोळ औताडे-हांडेवाडी, फुरसुंगी, येवलेवाडी, पूर्णा, मुर्तीजापुर, जळगाव, तिवसा, नायगाव, नेरळ, चांदवड, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका, पंढरपूर, बदनापूर, निफाड, सांगली मिरज कुपवाड या विकास योजनांचा समावेश आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या