💥उद्धव ठाकरेंनी घटनेत बदल केला : पक्ष प्रमुख पद घटनाबाह्य आहे💥
✍️मोहन चौकेकर
* ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे मांडलेले मुद्दे :-
● शिवसेनेची घटना आधी मान्य होती,आता चाळीस आमदारांना घटना मान्य कशी नाही ?
● एकनाथ शिंदेंनी कशाप्रकारे बंड केले हे लेखी दिले आहे.
● एकनाथ शिंदेंचे पद घटनात्मक नाही हेही उत्तरात सादर केले आहे.
● निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय द्यावा, ठाकरे गटाची विनंती.
*शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे मांडलेले मुद्दे :-
● उद्धव ठाकरेंनी घटनेत बदल केला.पक्ष प्रमुख पद घटनाबाह्य आहे.
● मतांच्या टक्केवारीवर पक्षाची मान्यता असते. जास्त असलेल्या आमदार-खासदार गटाला पक्ष चिन्ह द्यावे.
● प्रतिनिधी सभा नव्हे तर लोकप्रतिनिधी महत्त्वाचे. सादिक अली केसमधून स्पष्ट.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या